Tuesday, June 17, 2025
आज मराठी
  • Login
  • गुन्हेगारी
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेतकरी
No Result
View All Result
  • गुन्हेगारी
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेतकरी
No Result
View All Result
आज मराठी
No Result
View All Result
  • गुन्हेगारी
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेतकरी
  • संपर्क
  • आमच्या बद्दल
  • Privacy Policy
  • Terms and conditions
Home ताज्या बातम्या

माध्यमांवर लादलेल्या जाचक अटी रद्द करा, अन्यथा देशभर आंदोलन उभारणार

वाचा सविस्तर बातमी आज मराठीवर

Avishant Kumkar by Avishant Kumkar
October 26, 2023
in ताज्या बातम्या
0
माध्यमांवर लादलेल्या जाचक अटी रद्द करा, अन्यथा देशभर आंदोलन उभारणार
0 0
Read Time:6 Minute, 55 Second

व्हॉइस ऑफ मीडिया’चे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांचा इशारा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केला संताप व्यक्त

आज मराठी l दिल्ली प्रतिनिधी : जनविश्वास कायद्यातील नवीन जाचक अटी तातडीने रद्द करण्यात येऊन देशातील माध्यमांवर लादलेल्या जाचक अटी रद्द करा, अन्यथा देशभर आंदोलन उभारण्यात येईल असा ‘व्हॉइस ऑफ मीडिया’चे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी इशारा. तसेच
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केला संताप व्यक्त केला.

नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात संदीप काळे यांनी म्हटले की, देशभरातील दैनिके, साप्ताहिक, मासिके, पाक्षिके व अन्य नियतकालिकांचे अंक प्रकाशित झाल्यानंतर ४८ तासांत आरएनआय, पीआयबी कार्यालयात पाठविणे बंधनकारक करण्यासह, सध्याच्या नियमात अन्य विविध बदल करण्यासाठी म्हणून सादर झालेले जनविश्वास बिल लोकसभेत जून मध्ये, तर राज्यसभेत ऑगस्ट २०२३ मध्ये मंजूर झाले आहेत. आता राजपत्रात या बदलांची, त्यातील तरतुदींची नोंद होऊ घातली असताना, त्यातील घातक बारकावे अधिक स्पष्ट होऊ लागले आहेत, जे सर्वसामान्य, मध्यम व लहान आकाराच्या वृत्तपत्र संस्थांना अकारण अडचणीत आणणारे ठरणार आहेत. म्हणूनच त्याबाबत पुनर्विचार होणे गरजेचे ठरले आहे. खरंतर, भारतातील विविध प्रकारच्या उद्योग, व्यवसाय, व्यापारातील गुन्हेगारी संपविण्याच्या आणि लोकांसाठी मार्ग सुकर करण्याच्या उद्देशाने हे बिल आणण्यात आले असल्याचा दावा सरकारने केला आहे. प्रत्यक्षात मात्र, लोकांना, विशेषतः छोट्या उद्योजकांना व्यवसायाच्या क्षेत्रात टिकावच धरता येणार नाही, अशा अटी लादल्या जात असल्याचे चित्र आहे. हा छोट्या व मध्यम आकाराच्या व्यावसायिक संस्था स्पर्धेतून बाद करण्याचा नव्हे, त्यांना पूर्णपणे संपविण्याचा डाव आहे, असेच म्हणावे लागेल. जनविश्वास कायद्यातील नवीन जाचक अटींनुसार
एखादी व्यक्ती/संस्था/कंपनी वृत्तपत्र नियमितपणे छापण्यात असफल ठरली तर संबंधितांचा वृत्तपत्र छपाईचा परवाना रद्द करण्याची तरतूद नव्याने करण्यात आली आहे.
अहवालातील माहिती चुकीची असली तर वार्षिक अहवाल सादर करण्यात कसूर झाला तर, काही काळ वृत्तपत्राची छपाई होऊ शकली नाही तर, वृत्तपत्राच्या नावाची पुनरावृत्ती झाली असेल तर अशा विविध कारणांसाठी वृत्तपत्र चालविणाऱ्यांना गुन्हेगार ठरवून त्यांच्याविरुद्ध शिक्षेचे फर्मान सोडण्याच्या आणि परवाना रद्द करण्यापासून, तर दंडापर्यंत आणि संबंधितांना थेट कारागृहात पाठवण्यापर्यंतच्या तुघलकी तरतुदी या कथित जनविश्वास कायद्यातून उगारल्या जात आहेत, जे अतिशय घातक आहे.
वाढती महागाई, कागदाचे वाढलेले दर, जाहिरातींची मारामार, जीवघेणी स्पर्धा, बदलते तंत्रज्ञान, या पार्श्वभूमीवर आजघडीला प्रचंड आर्थिक वा राजकीय पाठबळाविना एखादे नियतकालिक चालवणे, तेही नियमितपणे चालवणे अतिशय जिकिरीचे काम झाले आहे.
अशात, लोकशाहीचा चौथा स्तंभ आणि लोकजीवनाचा आधारस्तंभ असलेल्या मुद्रित माध्यमांचे अस्तित्व संपविणारा असा हा कायदा ठरणार असून, हा सुलतानी कायदा रद्द करण्याची गरज व्यक्त होऊ लागली आहे. या कायद्याला सर्वच स्तरांतून विरोध देखील होऊ लागला आहे. प्रकाशकांना त्यांची सर्व प्रकाशने एक महिन्याच्या आत पीआयबी व आरएनआय कार्यालयात जमा करावी लागतील अशी आजतागायत चालत आलेली व्यवस्था आहे. हा नियम पूर्वीप्रमाणेच लागू करावा. वर्तमानपत्रे काही फक्त देशाची राजधानी दिल्ली किंवा इतर राज्यांच्या राजधानीमधूनच प्रकाशित होत नाहीत, तर देशाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या लहान जिल्हे, तालुके व ग्रामीण भागातूनही प्रकाशित केली जातात. ही प्रकाशने देशातील लोकांचा आवाज आहेत. त्यांच्या संदर्भात कुठलाही कायदा तयार करताना त्यांच्या भावना, मागण्या, मतं, समस्या देखील विचारात घ्यायला हव्यात. पण तसे न करता सरळ सरळ आपल्याला‌ हवे ते बदल एकतर्फी करून जाचक कायदे लोकांवर थोपवणे ही बाब अन्यायकारक असून तात्काळ प्रभावाने हा कायदा मागे घ्यावा, अशी मागणी ‘व्हाईस ऑफ मीडिया’ ही देशातील सर्वात मोठी पत्रकार संघटना आपल्याला या पत्राद्वारे करीत आहे. वृत्तपत्रांचे अस्तित्व संपविण्यास कारणीभूत ठरणारा हा जनविश्वास कायदा मागे घेण्याच्या मागणीच्या पूर्ततेसाठी सरकारने योग्य पावले तातडीने उचलावीत. जर केंद्राने गांभीर्याने घेतले नाही तर देशभर आंदोलन केले जाईल, असा इशारा संदीप काळे यांनी नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात दिला आहे.
…………………………………………..

Share

Facebook
Twitter
Pinterest
LinkedIn

About Post Author

Avishant Kumkar

aajmarathi87@gmail.com
Happy
Happy
0 0 %
Sad
Sad
0 0 %
Excited
Excited
0 0 %
Sleepy
Sleepy
0 0 %
Angry
Angry
0 0 %
Surprise
Surprise
0 0 %
Previous Post

प्रदेशाध्यक्षपदी नाईकवाडे-रॉय, कार्याध्यक्षपदी खान, खंदारे, सरचिटणीसपदी पाटील यांची निवड.

Next Post

आंतर महाविद्यालयीन खो-खो स्पर्धेत अन्नतंत्र महाविद्यालय आष्टीच्या संघाने सुवर्णपदक पटकावले

Avishant Kumkar

Avishant Kumkar

Next Post
आंतर महाविद्यालयीन खो-खो स्पर्धेत अन्नतंत्र महाविद्यालय आष्टीच्या संघाने सुवर्णपदक पटकावले

आंतर महाविद्यालयीन खो-खो स्पर्धेत अन्नतंत्र महाविद्यालय आष्टीच्या संघाने सुवर्णपदक पटकावले

सामान्यांचा व्हॉईस दुबळा होऊ देऊ नका – ज्येष्ठ नेते शरद पवार

सामान्यांचा व्हॉईस दुबळा होऊ देऊ नका - ज्येष्ठ नेते शरद पवार

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%
(Add your review)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
आष्टी तालुक्यातील चार ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर

आष्टी तालुक्यातील चार ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर

October 3, 2023
आमदार सुरेश धस यांनी सरल ॲपची केलेल्या नोंदणी बाबत भाजपाकडून कौतुक

आमदार सुरेश धस यांनी सरल ॲपची केलेल्या नोंदणी बाबत भाजपाकडून कौतुक

August 18, 2023
क-हेवडगावच्या अक्षय गायकवाडची राष्ट्रवादी युवा प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

क-हेवडगावच्या अक्षय गायकवाडची राष्ट्रवादी युवा प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

October 10, 2023
आष्टीच्या तरुणाची कहाणी l एका शेतकऱ्याचा मुलगा चार्टर्ड अकाउंटंट बनून देशभरात ठरला आदर्श

आष्टीच्या तरुणाची कहाणी l एका शेतकऱ्याचा मुलगा चार्टर्ड अकाउंटंट बनून देशभरात ठरला आदर्श

December 29, 2024
आष्टी विधानसभा मतदार संघातील प्रत्येक नागरिकांनी हर घर तिरंगा या अभियानाला प्रतिसाद द्यावा

आष्टी विधानसभा मतदार संघातील प्रत्येक नागरिकांनी हर घर तिरंगा या अभियानाला प्रतिसाद द्यावा

0
अखेर तिढा सुटला राज्यात शिक्षक भरतीला झाली सुरुवात

अखेर तिढा सुटला राज्यात शिक्षक भरतीला झाली सुरुवात

0
आमदार सुरेश धस यांनी सरल ॲपची केलेल्या नोंदणी बाबत भाजपाकडून कौतुक

आमदार सुरेश धस यांनी सरल ॲपची केलेल्या नोंदणी बाबत भाजपाकडून कौतुक

0
आठव्यांदा जिंकला भारताने आशिया कप

आठव्यांदा जिंकला भारताने आशिया कप

0
दहावीचा निकाल उद्या – विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली

दहावीचा निकाल उद्या – विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली

May 12, 2025
चिंता मिंटली आता आपल्या आष्टी शहरातच मिळणार स्वराज ट्रॅक्टर

चिंता मिंटली आता आपल्या आष्टी शहरातच मिळणार स्वराज ट्रॅक्टर

February 13, 2025
आता आपल्या आष्टी शहरातच खरेदी करता येणार स्वराज ट्रॅक्टर

आता आपल्या आष्टी शहरातच खरेदी करता येणार स्वराज ट्रॅक्टर

February 12, 2025
गंगाई-बाबाजी राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार जाहीर वाचा कुणा-कुणाला मिळाला पुरस्कार

गंगाई-बाबाजी राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार जाहीर वाचा कुणा-कुणाला मिळाला पुरस्कार

January 26, 2025

Recent News

दहावीचा निकाल उद्या – विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली

दहावीचा निकाल उद्या – विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली

May 12, 2025
चिंता मिंटली आता आपल्या आष्टी शहरातच मिळणार स्वराज ट्रॅक्टर

चिंता मिंटली आता आपल्या आष्टी शहरातच मिळणार स्वराज ट्रॅक्टर

February 13, 2025
आता आपल्या आष्टी शहरातच खरेदी करता येणार स्वराज ट्रॅक्टर

आता आपल्या आष्टी शहरातच खरेदी करता येणार स्वराज ट्रॅक्टर

February 12, 2025
गंगाई-बाबाजी राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार जाहीर वाचा कुणा-कुणाला मिळाला पुरस्कार

गंगाई-बाबाजी राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार जाहीर वाचा कुणा-कुणाला मिळाला पुरस्कार

January 26, 2025
Aaj Marathi

आमच्या बद्दल

एकीकडे मानवी जगणे प्रचंड स्पर्धात्मक बनले आहे.अशा काळात मानवी मनाला ऊर्जा देणारे मनोरंजनासह विविधांगी नवनवीन माहिती देणार साधन उपलब्ध करून देताना आम्हाला आनंद होत आहे. यासाठी आम्ही आपणा सर्वांसाठी घेऊन आलो आहोत डिजिटल माध्यमातील लोकप्रिय ‘आज मराठी’ युटुब चॅनल अन् वेब पोर्टल या डिजीटल माध्यमातील सेवेत आपण बातम्या मनोरंजन वाचु पाहु शकता, त्याचबरोबर आपल्या अवतीभवती घडणाऱ्या प्रत्येक ताज्या घटनांची माहिती आपल्यापर्यंत पोहचवली जाणार आहे. टेक्स आणि व्हिडीओ या दोन्ही स्वरूपात ताज्या बातम्या आपणास या ठिकाणी वाचायला अन् पहायला मिळतील. या सेवेचा सोशल मीडियाच्या माध्यमांतून आपणास केव्हाही अन् कुठेही लाभ घेता येणार आहे अविशांत कुमकर मुख्य संपादक आज मराठी नेटवर्क 9421585803 / 9763420555

Browse by Category

  • Uncategorized
  • खेळ
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेतकरी

Recent News

दहावीचा निकाल उद्या – विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली

दहावीचा निकाल उद्या – विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली

May 12, 2025
चिंता मिंटली आता आपल्या आष्टी शहरातच मिळणार स्वराज ट्रॅक्टर

चिंता मिंटली आता आपल्या आष्टी शहरातच मिळणार स्वराज ट्रॅक्टर

February 13, 2025
  • गुन्हेगारी
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेतकरी
  • संपर्क
  • आमच्या बद्दल
  • Privacy Policy
  • Terms and conditions

© 2022 AAJ MARATHI -बातम्या मनोरंजन अन् बरंच काही.... Infinity Infomedia.

No Result
View All Result
  • गुन्हेगारी
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेतकरी

© 2022 AAJ MARATHI -बातम्या मनोरंजन अन् बरंच काही.... Infinity Infomedia.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

Follow the Aaj Marathi channel on WhatsApp

Join now!
X